जर्शी चित्रपट प्रदर्शन होणार या कारणामुळे रद्द | का ते वाचा सविस्तर

जर्शी चित्रपट प्रदर्शन होणार या कारणामुळे रद्द | का ते वाचा सविस्तर

Entertainment : सध्या शाहीद कपूर व मृणाल ठाकूर हे त्यांचा आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. संपूर्ण देशात या चित्रपटाची खूप आतुरता चाहत्यांमध्ये दिसत आहे. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमी पाहता हा चित्रपटासाठी धोक्याची घंटा निर्माण होताना दिसत आहे.,कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबर ला सर्व देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी राज्यातील थिएटर, जिम व शाळा बंद केल्या आहेत. म्हणून या चित्रपटासाठी आपल्याला थोडीशी वाट पहावी लागणार आहे. या मुळे प्रेक्षकान मध्ये खूप नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर्सी हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो या साठी खूप विलंब होऊ शकतो. 


Read More : 


सलमान खान : 'Antim : The Final Truth' बहु प्रतीक्षित चित्रपटाचा नुकताच टीझर झाला लॉंच | प्रेक्षक पाहून झाले हैरान...

सलमान खान : 'Antim : The Final Truth' बहु प्रतीक्षित चित्रपटाचा नुकताच टीझर झाला लॉंच | प्रेक्षक पाहून झाले हैरान...

 

ANTIM: The Final Truth - Official Trailer | Salman Khan, Aayush Sharma | Mahesh V Manjrekar


Entertainment : सलमान खान यांचा बहु प्रतीक्षित आगामी चित्रपट ( 'Antim : The Final Truth' ) 'अंतिम' हा लवकरचं आपल्या भेटीला येत आहे . नुकताच याचा टीझर लॉंच करण्यात आला आहे .
हा चित्रपट अति-उत्कृठ अश्या संवादांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे . हा एक अक्शन ड्रामा चित्रपट असल्याचे प्रथम धर्शनी वाटतो. यात सलमान खान एका सरदाराच्या पेहराव्यात दिसत आहे तर अभिनेता आयुष गुंडाच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला दिसत आहे . या चित्रपटात मेलोड्रामॅटिक सिक्वेन्स असलायचे दोनी अभिनेत्यांकडून बोलले जात आहे. हे पाहणे आपल्याला कदाचित ताजेतवाने वाटले.
'अंतिम' चित्रपट हा प्रवीण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' (२०१८) चा रिमक असल्याचं दिसत आहे. यात स्वत: सलमान खान या चित्रपटाचे प्रोडूसर आहेत तर या चित्रपटाचे डायरेक्टर महेश मांजरेकर करत आहेत. तर याचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी केले आहे. सलमान खान यात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत तर त्यांच्या सोबत आयुष शर्मा हा राहुल पाटील म्हणजेच आपल्या राहुल्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. सचिन खेडेकर हे आपल्याला राहुल्याच्या वडिलांचे पात्र साकारताना दिसणार आहेत. तसेच यात आपल्याला महिमा मकवाना , जिस्षु सेनगुप्ता , निकीतीन धीर ,सयजी शिंदे , शरद पोंक्षे ,सचिन खेडेकर, वरून धवन असे दिग्गज कलाकर पाहायला मिळतील. 'विघ्हार्ता' या गाण्यावर वरून धवन आपल्याला मुख्य भूमिकेतून दिसेल.


 


मराठी शेतकर्यांना भेडसावणारे प्रश्न व त्यांची मुले कसे गुन्हेगारी कडे वळतात हे या चित्रपटात दाखवण्याचा पर्यंत केला आहे. या चित्रपटात एक सरदार पोलीस म्हणजेच सलमान खान आणि एका गुंडाचा म्हणजेच आयुष यांच्यात जोरदार टशन होताना आपल्या पाहायला मिळणार आहे. टीझर मध्ये दिसत आहे कि आयुष चे वडील हे काष्ठानी आपल जीवन व्यथित करण्याच ठरवतात पण गुंड आयुष याच्या मनात वेगळच काही तरी चालू आहे . त्याच्या या विचारांमुळे तो एकावर एक गुन्हे करत जातो नंतर यामुळे त्याला एक सरदार पोलिसाचा सामना करावा लागतो. या मध्ये चित्रपटात काय काय घडतंय हे पाहण्यासारखं राहील. या चित्रपटात अक्शन सोबतच डायलॉग वर जास्त भर दिलेला आपल्याला दिसत आहे त्याच बरोबर आपल्याला सलमान खान यांच्या तोंडून मराठी हि डायलॉग ऐकान्या ची संधी मिळणार आहे. त्यातचं चित्रपटातील काही डायलॉग आताच प्रेक्षकांच्या आवडतीस उतरताना दिसत आहे. हा चित्रपट आपल्याला २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षणीय स्थळावर पाहायला मिळेल.



Read More : 

रणवीर सिंगचे "सूर्यवंशी" चित्रपटातील रोल कट करणार रोहित शेट्टी | का ते वाचा सविस्तर...

रणवीर सिंगचे "सूर्यवंशी" चित्रपटातील रोल कट करणार रोहित शेट्टी | का ते वाचा सविस्तर...

ranvir singh rohit shetti


Entertainment : रणवीर सिंगचा (Ranvir Singh) 'द बिग पिक्चर' (The Big Picture) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्य ते सेलिब्रेटी दिसून येतात. या आठवड्याच्या अगळ्या वेगळ्या भागात रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'द बिग पिक्चर'च्या दिवाळीच्या अनोख्या सीनमध्ये दिसणार आहे. रणवीर सिंगने सुत्रासंचलीत केलेल्या या शोमध्ये चित्रपट निर्माते अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या चित्रपटाची प्रमोशन करताना दिसतील. या चित्रपटात रणवीरची भूमिका आहे. कलर्स टीवी ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'द बिग पिक्चर'चा प्रमोशन व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी एका चौकशीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने रणवीरला कळवले की जर, मी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाही तर माझी प्रतिष्टा पणाला लागू शकते. पडद्यावरच्या प्रश्नानाकडे लक्ष वेधून रोहित रणवीरला म्हणाला, "यार ये वाला नहीं आया, तो बहुत बेय्जती हो जायेगी." रणवीर हसला आणि म्हणाला, 'ठीक आहे, हा अपमान होईल. त्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर देण्याची गरज आहे.



रोहित म्हणतो, 'तू माझ्यावर प्रेशर आणत आहेस. दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरला मदत मागितली, 'तू मदत करणार नाहीस का ?' एंटरटेनर मदत करत नाही आणि तसे करण्यास त्याला परवानगीही नाही. असे सांगून रणवीर सिंग ने रोहित शेट्टी ला सरळ नकार कळविला.जर रणवीर ने मला आता मदत केली नाहींतर मी त्याला माझ्या आगामी चित्रपटातून काढून टाकेल असे सुनावले. रोहित म्हणतो, "हे पहा,'सूर्यवंशी' हा चित्रपट काही दिवसानवर येऊन ठेपला आहे. तो अजून रिलीज झालेला नाही" या वर रणवीर त्याला मजेत नाही, नाही, नाही, सांगतो व शांत होण्यास भाग पडतो. हा एक मजेदार प्रसंग पाहून प्रेक्षक खूप हेरान होतात आणि सेट वर एक हास्य कलोळ वातावरण तयार होते. 'सूर्यवंशी' हा एक पोलिसांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. तरी या कार्यक्रमासाठी पोलीस सेटवर प्रेक्षकांसोबत असल्याचे हि आपल्याला पाहायला मिळाले. 

 

या आधीही रोहित शेट्टीनी पोलिसांवर आधारित तीन चित्रपट बनवले आहेत. 'सिंघम' (2011) आणि 'सिंघम रिटर्न्स' (2014) त्यात अजय देवघन आपल्याला महत्वाच्या भूमिकेत दिसून आले. तर पुन्हा रणवीर सिंघ सोबत "सिम्बा" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सूर्यवंशी' हा रोहित शेट्टी याचा चौथा चित्रपट आहे. यात अक्षय मुख्य भूमेकेत दिसेल जो अक्षयला पोलिस अधिकारी म्हणून एक नवीन ओळख देऊन जाईल.


Read More :

Bunty Aur Babli 2 : टिझर झाला रिलीज। काय आहे विशेष क्लिक करून पाहा सविस्तर।

Bunty Aur Babli 2 : टिझर झाला रिलीज। काय आहे विशेष क्लिक करून पाहा सविस्तर।

Bunty Aur Babli 2


Entertainment : पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला बंटी और बबली यांची मेजवानी. 'Bunty Aur Babli 2' जवळ जवळ १६ वर्षांनंतर हे दोघे पुन्हा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. अक्षरशः दुहेरी मजेचा डोस आपल्याला या बॉलीवूड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा बॉलीवूडपट येत्नोया महिन्यात  प्रेक्षकांच्या  भेटीला येत आहे. पण हे दोघे कश्यामुळे परत आले ?  पहा काय म्हणतात बंटी और बबली !


सोमवारी बंटी और बबली 2 चा ट्रेलर प्रसार माध्यमानद्वारे प्रसारीत करण्यात आला. यात आपल्याला लीड्स अक्टर राणी मुखर्जी ,आणि अभिषेक बच्चनच्या जागी सैफ अली खान पाहायला मिळणार आहे. याच बरोबर ब्लॉकमधील नवीन कलाकार शर्वरी वाघ व सिद्धांत चतुर्वेदी पाहायला मिळतील. ट्रेलर मध्ये बंटी-बबली हे आधीच्या बंटी और बबली पेश्या साधे व मध्यमवर्गीय जीवन जगताना दिसत आहेत. ते त्याचे समाधानी मध्यम वर्गीय जीवन जगात असतानाच त्यांना पोलीसानद्वारे म्हणजे पंकज त्रिपाठी द्वारे समजते कि बंटी आणि बबली पुन्हा सक्रीय झाले आहेत अशी बातमी मिळते. त्यानंतर मूळ बंटी आणि बबली यांना समजते कि आपला मूळ बंटी-बबली ब्रँड चोरण्याचा कुणीतरी प्रयंत्न करत आहे.त्या नंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान पुन्हा आपल्या कामत सक्रीय होतात आणि या चोरांना पकडण्याच ठरवतात. ते करत असताना त्यांच्या जीवनात काय काय अडचणी येतात हे पाह्ण्यसारखे असेल. बंटी और बबली २ मध्ये राणी मुखर्जी आणि सैफ वेगळ्या पोषाखासोबत त्यांचे अनेक अंदाज आपल्याला अनुभवायला मिळतील. त्यातच दुसरीकडे पंकज त्रिपाठी पावला पावलावर राणी आणि सेफ यांना आव्हान देत असतो तर एकीकडे शर्वरी व सिद्धांत हे बंटी ओर बबली चे नाव वापरून चुकीचे कृत्य करत असतात.  


राणी मुखारजी म्हणते !

 प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना खूप मजा येणार आहे. चित्रपटात दोनी जोड्यांनी म्हणजेच राणी मुखर्जी आणि सैफ अली खान तसेच शर्वरी वाघ व सिद्धांत चतुर्वेदी यांनी उत्कृठ असे काम केले आहे. तुम्हाला या चित्रपटात या जोड्या वेग वेगळ्या वेशभूशेमध्ये पाहायला मिळतील कारण वेश-भूषा कौशल्याने लोकांना भुरळ पाडणे हि एक कला आहे



सैफ पुढे म्हणाला !

सैफने या चित्रपटातील वेश-भूषाचे श्रेय मेकअप आणि प्रोस्थेटिक्स विभागाला दिले. या चित्रपटात विशेष मजा हि उत्कृष्ट वेश-भूशांमुळे आली आहे. आमच्याकडील मेकअप आणि प्रोस्थेटिक्स टीमने एका वेगळ्या स्थरावर जाऊन काम केले आहे त्यामुळे प्रेक्षक कलाकारांकडून खरोखरच आश्चर्यकारक गेट-अप आणि वेषभूषेची अपेक्षा करू शकतात आणि ते सर्व करणे खूप मजेदार होते.


चित्रपटातील नवीन कलाकार म्हणजेच सिद्धांत आणि शर्वरी यांनी देखील लीड्स अक्टर यांच्या सोबत राहून चोख कामगिरी बजावली आहे. त्यांनी हि या चित्रपटात वेगवेगळ्या वेशभूषा केल्या आहेत. सिद्धांत म्हणतो “जेव्हा तुम्ही बंटी और बबली सारखा चित्रपट तुम्ही करता तेव्हा तुम्ही प्रेक्षकांना वचन देता की ते मुख्य कलाकारांना वेषात पाहतील जेणेकरुन विस्तृत तोटे दूर होतील आणि हा चित्रपट या संदर्भात ओव्हर डिलिव्हर करेल,”


तर शर्वरी म्हणाली, ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी आधी पासूनच उत्सुक होती. कलाकारांना असे चित्रपट सह:सहा मिळत नाहीत म्हणून मी या भूमिका खात्रीपूर्वक साकारण्याच्या पर्यंत केला आहे या भूमुकेत प्रेक्षकांना गुंतून ठेवणे फार आवशक जेणेकरून प्रेक्षकांना या चित्रपटाचा खूप आनंद घेता येईल. मला या क्षेत्रात पाउल टाकण्याची योग्य वेळ मिळाली असे मी म्हणेन. 

 


Read More :

OMG 2 : Oh My God ! अक्षय कुमार साकारणार भगवान शंकराची भूमिका,पहा काय आहे विशेष |

OMG 2 : Oh My God ! अक्षय कुमार साकारणार भगवान शंकराची भूमिका,पहा काय आहे विशेष |

 

OMG 2 : Oh My God

OMG 2 : Oh My God !

Entertainment : अभिनेता अक्षय कुमार या आधी 'ओह माय गॉड' या चित्रपटातून आपल्या भेटीला आला होता त्यात त्याने 'श्री भगवान कृष्ण' ची भूकिका साकारून प्रेक्षांच्या मनात घर केले होते. जेव्हा भूकंपाने नास्तिक कांजीलाल यांचे पुरातन वस्तूंचे दुकान उद्ध्वस्त होते तेंव्हा ते देवावर दावा ठोकण्याचा निर्णय घेतात. तथापि, तेव्हा भगवान कृष्ण त्याला खटला लढण्यास मदत करतात आणि भ्रष्ट चार्लटन्सचा पर्दाफाश करतात तेव्हा त्याचा विश्वास पुनर्संचयित होतो. असे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाले होते.


अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपटात चक्क 'ओह माय गॉड २ ' ( OMG 2 ) मध्ये भगवान शिव च्या भूमुकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी मोहम्मद झिशान आयुबने 'तांडव' या वेबसीरिजमध्ये भगवान शिवची भूमिका केली होती. त्याच्या या भूमुकेमुळे आणि त्यतील काही डायलॉग मुळे 'तांडव' हि वेबसीरीज खूप चर्चेचा विषय बनली  होती. त्या वादानंतर भगवान शिव ची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्याची हि दुसरी वेळ आहे.


'ओह माय गॉड २' चे बहुप्रतिक्षित शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटाचा एक बॅनर देखील वितरित करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार भगवान शिव च्या वेशात दिसत आहे. अक्षय कुमार सध्या खूप व्यस्थ आहे. त्याचे 5 चित्रपट वितरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही चित्रपटांचे चित्रीकरण मोठ्या स्पीड मध्ये सुरू झाले आहे. 


अशा प्रकारे, येत्या काही महिन्यांत, बॉलीवूड सिनेजगतात अक्षय कुमारचे ५ हून अधिक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत . 'बेलबॉटम' आणि 'लक्ष्मी'चे आफ्टर इफेक्ट हे त्याच्या साठी काही सकारात्मक राहिले नाही. त्यामुळे अक्षयला त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेश्या आहेत आणि हे असणे स्वाभाविक आहे असे अक्षय ला वाटते.


Read More :


Shivani Baokar 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !

Shivani Baokar 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !

Shivani Baokar


 Entertainment : प्रेक्षकांच्या आवडती शितल म्हणजेच शिवानी बोरकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे, सोनी मराठीवरील 'कुसुम' या मालिकेतून ती पुन्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'असत्याल लय मनमौजी पण लाखात एक माझा फौजी' असे म्हणत प्रेक्षकांच्या मानत घर करणारी शितल 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीला येणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.



तिने या मालिकेबद्दल मराठी चावडी कट्टा सोबत केलेली खास चर्चा.

आज वर आपण शिवानी बोरकर हिला शितल या भूमिकेतून भेटलो आहोत व तिने ती भूमिका चांगल्या प्रकारे निभावून आपल्या मनात घर केले आहे. पण शितल आणि कुसुम  या दोन्हीं भूमुकेत काय समानता आणि विरोधाभास आहे ? शिवानी बोरकर हिला आपण गावात राहणारी डॅशिंग मुलगी म्हणून ओळखतो , पण कुसुम या मालिकेत ती आपल्याला या उलट भूमिकेत म्हणजेच मुंबईत वाढलेली व स्ट्रेट फॉरवर्ड असणारी, जी आधुनिक जमान्याची मुलगी आहे व तिला स्वतः ची मते आहेत.


पण ,शिवानी बोरकर प्रत्यक्षात कशी आहे ? कुसुम कि शितल !

आपल्याला तिला कसे पाहायला आवडेल ? पण खर तर शिवानी खरोखर हि शिवानी सारखीच आहे. अभिनेत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक भूमिका आपल्याला काहीना काही शिकून जातात . पण हा मनोरंजनाचा भाग असला तरी प्रत्येक मुलीला एकदा तरी कुसुम होऊ शी वाटेल आपल्या माणसांची जबाबदारी घेणे प्रत्येक मुलीच स्वप्न असते. आपल्या आई वडिलानसाठी किती हि केले तरी ते कमीच आहे.


तुमच्या अभिनयाबरोबरच तुमच्या फोटोशूटची अतिरिक्त चर्चा हि नेटकर्यान मध्ये असे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?

मी वेब-आधारित मीडिया Update ठेवण्याचा खरोखर प्रयत्न करते. यामुळे माझे काम प्रेक्षकान परियंत पोहते. मालिकेचे चित्रीकरणामुळे वेळ मिळो ना मिळो पण मी हे आठवणी ने करते. कारण एक अक्टर म्हणून यातून मला माझ्या प्रेक्षकांची संवाद साधता येतो.


सध्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे सतत कलाकार घरापासून लांब असतात त्या बदल काय सांगशील ?

सध्या मालिकेचे चित्रीकरण घरा पासून जवळ असल्यामुळे मला घरी जाता येते. रोज घरच्यांना तसेच आई वडिलांना भेटता येते . पण सणावारांना मी काही गोष्ठी खूप मिस करते थोड्याच दिवसावर दिवाळी आली आहे घरात साफ-सफाई तसेच फराळाची धामधूम असते पण या चित्रीकरणामुळे या गोष्टी मी खूप मिस करेल. मालिका सेट वरील वातावरण सुधा खूप मस्त आहे इथेही आम्ही खूप मजा मस्ती करत असतो.


दिवाळी मुहूर्तावर विशेष तू तुझ्या फॅनस ला काय शुभेच्या देशील ?

या क्षणी कोरोना गेला नाही तरी काळजी घ्या, सुरक्षित रहा, दिवाळी सुरक्षित  साजरी करा आणि आमच्या मालिकेला भरभरून प्रतीसाध व  प्रेम द्या .


Read More :


Yohani : 'माणिके मागे हिते' गायिका दिसणार या चित्रपटात भारतीय अभिनेत्या सोबत | Yohani Manike Mage Hithe

Yohani : 'माणिके मागे हिते' गायिका दिसणार या चित्रपटात भारतीय अभिनेत्या सोबत | Yohani Manike Mage Hithe

Yohani Manike Mage Hithe


Entertainment : श्रीलंकन ​​सिंगर योहानीची मेलडी 'मणिके मागे हिते'  (Yohani Manike Mage Hithe) गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमांद्वारे प्रसिद्ध होताना दिसत आहे. या गाण्याचे काही वेग वेगळ्या बोलीभाषांमध्ये नवीन रिमेक  बनवण्यात आले. या सिंहली सुरातील गाण्याने प्रेक्षकांना आपलसं केल आहे. अनेकांनी आपल्या दूरध्वनी वर आपली रिंगटोन 'मणिके मॅगे हिते' हे गाण ठेवलं आहे. वेब माध्यमान द्वारे या गाण्याला जशी प्रसिद्धी मिळाली लगेच योहानी प्रसिद्धीच्या झोक्यात आली. आपण Google वर Y अक्षर इंग्रजी टाइप केले कि, लगेच योहानी हे नाव आपल्याला पाहायला मिळेते.

सध्या योहानीच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. भूतकाळात योहानीचे महत्त्व त्यांच्या देशापुरते मर्यादित होते. तिचे 'माणिके मागे हिते' हे गाणे खूप वायरल होताच योहानीला जग प्रसिद्धी मिळाली. 

या कामगिरीच्या बळावर योहानी सध्या बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवताना दिसणार आहे.सोशिअल माध्यमा नुसार, इंद्रकुमार दिग्दर्शित आगामी चित्रपट 'थँक गॉड’ यामधून योहानी बॉलीवूड मध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.यात योहानी अजय देवघन सोबत आपल्यला काम करताना दिसणार आहे. तिने पुढील चित्रपटासाठी अजय देवघन तसेच देवाचे आभार मानले.

 


या चित्रपटात आपल्याला 'माणिके मागे हिते' या गाण्याचे हिंदी व्हर्जन ऐकायला मिळणार आहे. खुद्द योहानी हे गाणे आपल्याला हिंदीतून गाताना दिसणार आहे.जेव्हा ही बातमी बाहेर येताच,योहानीच्या प्रत्येक चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. हा चित्रपट येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यात रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अजय देवगण यांचा समावेश असेल.

या सॉंग चे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. रश्मी विराग यांनी हिंदी गाण्याचे लिखाण केले तसेच गाण्याचे व्हर्जन तनिष्कने संगीतबद्ध केले. या चित्रपटाचे प्रमुख इंद्रकुमार सांगतात की, संगीताचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. या सिंहली ट्यूनच्या हिंदी व्हर्जणासाठी पूर्ण टीम उत्साही आहे आणि या साठी पूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे.'थँक गॉड' हा कॉमेडी चित्रपट असेल. ज्यामध्ये एक अनोखा संदेश दिला जाईल. हा चित्रपट फक्त सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल, असे भूषण कुमार म्हणाले.


निर्माता भूषण कुमार म्हणाले, "सक्षम कलाकार योहानीसोबत काम करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही भारतीय चाहत्यांसाठी 'माणिके मागे  हिते'  हे गाणे आपल्या देसी म्हणजेच हिंदी रुपात आणण्याचा प्रयंत्न करत आहोत. 'थँक गॉड' हा एक फमिली चित्रपट असून आम्ही सगळेच कलाकार खूप उत्साही आहोत.

Read More :

झी मराठी वरील येऊ काशी तशी मी नांदायला मालिकेत पाहायला मिळणार ओमचा हटके लुक !!

झी मराठी वरील येऊ काशी तशी मी नांदायला मालिकेत पाहायला मिळणार ओमचा हटके लुक !!




 सर्वांची आवडती झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नंदयाला' ही मालिका सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या  मालिकेतील अभिनेते स्वीटू आणि ओम यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतः बद्दल चांगली जागा निर्माण केली आहे प्रेक्षकांच्या दुनियेतील ही या मालिकेतील सर्वात आवडती जोडी आहे. या दोघांची रोमँटिक कथा विशेषतः प्रेक्षकांना आवडली पण मध्यभागी मालिकेत एक भाग दाखवला गेला होता म्हणून प्रत्येकाने या मालिकेचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली होती. सध्या मालिका वेगळ्या वळणावर  आहे आणि लवकरच ओमचा नवीन अवतार मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ओमचा नवीन अवतार धारण केल्यानंतर या पार्श्वभूमीवर मालिका लीप घेईल की नाही यासंदर्भात ऑनलाइन माध्यमांद्वारे एक टन संभाशीत आहे. 


येऊ काशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम लग्न बंधनात अडकणार होते मालिकेत साखरपुडा, मेहंदी, हळद असे त्यांचे अनेक भाग दाखवले गेले. परंतु मध्यंतरी मालविका, म्हणजेच ओमची बहीण, हिने ओमला लग्नाच्या वेळी लग्नाच्या मंडपातुन बाहेर जाण्यास प्रवृत्त केले म्हणून स्वीटूला मोहितशी लग्न करावे लागले. त्यावेळी मालविकाने स्वीटू  आणि तिच्या घरच्यांना असे दाखवले की लग्न न केल्यास आई आणि दादांची इज्जत चवाट्यावर येईल गरज आहे. लोक नाव ठेवतील.


या सर्व प्रकारामुळे या मालिकेवर प्रेक्षक अतिशय चिडले होते. लग्नाच्या वेळी लग्न मंडपात ओम नसून मोहित ज्याच्याशी स्वीटूचे आगोदरच लग्न तुटले होते त्याच्याशी ती लग्न बंधनात अडकली जाणार आहे आणि त्यावेळी स्वीटूच लग्न चालु असताना नातेवाईकांन याव्यतिरिक्त, मुलीचे वडील संपूर्ण लग्नात अनुपस्थित होते, कोणीही हे पाहिले नाही,असे वेगवेगळे प्रश्न ट्रॉलर्स कारताना दिसत होते याव्यतिरिक्त, मालिकेचा लेखक मालिका काहीही तयार करत आहे. 


सध्या, यानंतर, मालिकेचा संपूर्ण टीआरपी उतरला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेकडे दुर्लक्ष केले मालिकेचा टीआरपी अपवादात्मकपणे कमी आहे.


त्यामुळे प्रेक्षकांन कडून देखील मालिकेविषयी चांगली प्रतिक्रिया येत नाही. अशा कारणामुळे मालिकेच्या निर्मात्याने मालिकेत लीप घेण्याची आवश्यकता आहे म्हणले, ओमचा नवा लूक त्याचप्रमाणे समोरही आला गेला आहे. त्यानंतर, मालिकेमध्ये आगामी काळात काय बदल होतील यासंदर्भात प्रेक्षकांना उत्सुकता आहे, जसे की मालिका प्रेक्षकांच्या व्यक्तिमत्वात स्थान निर्माण करेल की नाही , तसेच आता स्वीटू आणि ओम एक होतील का .


Read more :

बॉलीवूड फेमस कलाकार राहुल वैद्य ते शाहरुख खान यांना दिल्या जीवघेण्या धमक्या पाहून व्हाल चकित। वाचा सविस्तर...

बॉलीवूड फेमस कलाकार राहुल वैद्य ते शाहरुख खान यांना दिल्या जीवघेण्या धमक्या पाहून व्हाल चकित। वाचा सविस्तर...




Entertainment : बिग बॉस मधील फायनल राऊंड पर्यत पोहोचलेले कलाकार राहुल वैद्य सध्या खूपच चर्चेत आहेत. नवरात्रीच्या वितरित झालेल्या गरबा गाण्याच्या चर्चेमुळे गायक कलाकाराला मृत्यूची धमकी मिळाली आहेत. 'गर्बे की रात' हे गाणे गुजरातमध्ये लोकप्रिय असलेल्या श्री मोगल मांचा उल्लेख केल्यामुळे व्यक्ती संतापल्या आहेत. विकसनशील वाद बघून अभिनेते राहुल वैद्य  यांनी लोकांची माफी मागितली आणि सांगितले की गाण्यात सुधारणा करण्याचे काम करतील. 


खरंतर, व्हीआयपी अभिनेते यांच्यावर  पहिल्यांदा धोक्यांची घंटा वाजली असे नाही. या आधीही देखील अनेक वेळा अभिनेत्यांना लोकांनी धमकी देताना दुसून आले आहे. बॉलिवूड मनोरंजन करणार्‍यांना चित्रपटातील त्यांच्या भमिकेवरून किंवा आता आणि नंतर इतर घटनास्थळ किंवा घोषणांसाठी ट्रॉलर्सला सामोरे जावे लागत आहे. या यादीत सलमान खानपासून आमीर खानपर्यंत यांची सुद्धा नावे समाविष्ट आहेत. या आपण अशा सेलेब्सकडे लक्ष दिले पाहिजे, जाणून घ्या सवित्तर...


शाहरुख खान:

बॉलिवूडचा राजा  शाहरुख खानला यांना रवी पुजारी यांच्या कडून जवघेनी अपमानित धमकी देण्यात आली होती. हॅपी न्यू इयरच्या शूटिंग दरम्यान सेटवर एक चिठ्ठी सापडली गेली होती. ज्यात शाहरुख खान हे त्याचे पुढील लक्ष्य असेल अशी त्या चिठ्ठी मध्ये वाक्य रचना केली होती. ही चिठ्ठी प्रसिद्ध ठग छोटा राजनने पाठवली होती.


अमिताभ बच्चन:

2010 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगरविरोधात बडबड करून वाईट बोलून ब्लॉगर विरुद्ध पोलिसात तक्रार केली.ब्लॉगरने अमिताभ बच्चन यांना आणि त्याच्या कुटुंबाला ठार मारण्यासाठी धमकी दिल्याचे आरोप ठपका ब्लॉगरवर आला. बच्चन यांना ब्लॉगरच्या धमक्या बऱ्याच काळापासून येत आहेत. बिग बीनने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले परंतु नंतर ते बंद नसल्याचे पोलिसांन कडे तक्रार दाखल केली.


अक्षय कुमार:

बॉलीवूड खिलाडी कुमार अक्षय कुमार यांना गुंड रवी पुजाराने जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती . एका व्यक्तीने अक्षयला फोन केला आणि स्वतःला रवी पुजारा म्हटले. त्या व्यक्तीने अक्षय कुमारला काही दिवसांपूर्वी एका कामगाराला कामावरून खाली केल्यामुळे कामगाराच्या संदर्भात विचारले. 


सलमान खान:

सलमान खानला फेसबुकवरून जीवघेण्या धमक्या आल्या. हे फेसबुक पेज पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या फायद्यासाठी होते. सलमान खानच्या हत्येसाठी पावले उचलणाऱ्या पोस्टमध्ये त्याच्या छायाचित्रावर रेड क्रॉस होता. संदेशात असे लिहिले आहे की, 'तुम्हाला वाटते की तुम्ही इतरांनी पाळलेल्या नियमांपासून मुक्त आहात. कोणत्याही परिस्थितीत, बिष्णोई समाज आणि सोपू पक्षाने तुम्हाला फाशीची शिक्षा दिली आहे. आपण सोपू न्यायालयात दोषी  आहात. हे प्रकरण 1998 पर्यंतचे आहे, जेव्हा सलमान काळवीटाची शिकार प्रकरणात निर्दोष सुटले होते. 


आमिर खान:

आमिर खानने त्याच्या 'सत्यमेव जयते' या शोच्या प्राथमिक काळात धोक्यांचा सामना पार केला होता. आमिरने त्याच्या आरोग्यासाठी बॉम्ब/बुलेटप्रूफ वाहन खरेदी केले होते. ज्याची किंमत 10 कोटी रुपये होती.


कंगना रनौत:

2007 मध्ये  कंगना राणौतची बहीण हिने रांगोळीवर ऍसिड फेकले होते. कंगनाला त्यावेळीं एका व्यक्तीने जीवघेणी धमकी दिली होती. त्यानंतर कंगनाने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधून त्या व्यक्ती विषयी तक्रार दाखल केली होती.


स्वरा भास्कर:

स्वरा भास्करला तिच्या 'अनारकली ऑफ अराह' या चित्रपटाच्या आगमनावेळी अनेक धमक्यान च्या कंमेंट आल्या होत्या. वेब-आधारित माध्यमांद्वारे स्वराला 2 ते 3 दिवस त्या धमक्यांना सामोरे जावे लागले होते. त्या वेळी स्वराने म्हटले की मी ट्विटर सोडले आहे. 


मल्लिका शेरावत:

मल्लिका शेरावत देखील अनेक जिवघेण्या धमक्या येत होत्या. मल्लिकाने भंवरी देवीच्या अस्तित्वावर अवलंबून चित्रपट बनवण्याचा खुलासा केला तेव्हा हे घडले.


Read More :